तत्वाधिष्ठीत भारतीय स्वातंत्र्यलढा १९२०-१९४७
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
इंग्रजांनी भारतात आधीच प्रवेश केला असला तरी प्रामुख्याने 19 व्या शतकाच्या सुरूवातीपासून भारतावर इंग्रजांचा प्रभाव जाणवू लागला होता. प्रामुख्याने तो राजकीय असला तरी इतर जसे सांस्कृतीक, सामाजिक, आर्थिक, धार्मीक इ. अंगावरही प्रभाव पडत होता. पश्चीमेशी संबंध आल्यामुळे भारतीय त्यांची मुल्ये, विचार, प्रथा परंपरा, यांचा अभ्यास करू लागले होते. त्यातून बाधक वाटणाÚया गोष्टी त्यांनी बाजूला ठेवल्या किंवा नव्या स्वरूपात स्विकारल्या. याला हानीकारक तसेच फायदेशिर अशा दोन्ही बाजू होत्या. यामुळे भारतीय आपल्या परंपरांचा, मुल्यांचा, संस्कारांचा नव्याने विचार करू लागले.
Details
- Publication Date
- Sep 21, 2022
- Language
- Marathi
- ISBN
- 9781716525544
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डाॅ. ए. आर. म्हळसणे
Specifications
- Format
- EPUB